लेखक: मुकुंद हिंगणे
-
कश्या पुसतील या अस्पृश्यतेच्या वेदनादायी खुणा…?
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने समाजसुधारक आणि सुधारणावादी पुढाऱ्यांना भारतीय समाजांतर्गत जातीयवाद, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा समान हक्क या तीन आघाड्यांवर लढा द्यावा लागत होता. भारतीय समाजांतर्गतच जातीभेद आणि स्पृश्य-अस्पृश्यतेची भिंत असल्याचे पाहूनच वर्णद्वेषी ब्रिटिशांनी त्यांच्याकरिता सुरू केलेल्या हॉटेल्स मधून भारतीय वंशाच्या लोकांना प्रवेशासाठी मज्जाव करणारे बोर्ड हॉटेल बाहेर लावलेले असायचे. त्याचकाळात म्हणजेच १८९६ मध्ये सिनेसृष्टीचे जनक…
-
मोदी यांची व्होटबँक की हिंदुत्वाची व्होटबँक…?
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला पंजाब सोडून इतर चार राज्यात म्हणजेच उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या चार राज्यात मिळालेल्या दणदणीत यशाचा अन्वयार्थ लावण्यात आता सर्व राजकीय निरीक्षक, वृत्तपत्रे, माध्यमे मश्गूल झाली आहेत. भारताबरोबरच भारतीय राजकारणाकडे डोळे लावून बसलेल्या इतर देशांमध्येही या निकालाचे पडसाद उमटू…
-
आता राष्ट्र उभारणी, महागाई आणि विस्थापितांचा प्रश्न…!
कोणत्याही परिस्थितीत युद्ध हा समर्थनीय तोडगा असूच शकत नाही. चर्चेतूनच कोणत्याही समस्येवर सन्मानजनक मार्ग काढला जावू शकतो. आता रशिया-युक्रेन हे युद्ध अंतिम वळणावर येऊन ठेपले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाने युक्रेनतर बेचिराख झालेच आहे. पण जगासमोर आता महागाई आणि युक्रेनमधून विस्थापित होत असलेल्या लाखों लोकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.…
-
शिवप्रेमींच्या निदर्शनाच्या गदारोळात राज्यपालांचा सोलापूर दौरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संतप्त शिवप्रेमींचा रोष ओढवून घेतलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शुक्रवार दि. ४ मार्चचा सोलापूर दौरा हा तणाव, बंदोबस्त आणि निदर्शनाच्या गदारोळात झाला. दि. २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक…
-
आमच्या गल्लीत गव्हर्नर यायले बेss…!
साधुसंत येति घरा,तोचि दिवाळी-दसरा असं पूर्वी म्हंटलं जायचं. आता ‘राजकारणी येता दारा, सुविधांसाठी हातपाय पसरा’ असं म्हणायची पाळी आली आहे. तसं आम्हाला पण राजकारणी लोक कधी आमच्या भागात येतात याची आम्ही वाटच पहात असतो. त्यातही गल्लीत येणार म्हणल्यावर अपेक्षांची भलीमोठी यादीच तयार असते. तेव्हढेच त्यांच्या निमित्ताने का होईना थोड्याफार सुविधांची कामे होतात. ते ज्या मार्गावरून…
-
रशिया-युक्रेन संघर्ष आणि भारत
गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रस्त झालेले असताना संसर्गाची लाट आटोक्यात आणण्यासाठी जगभर जी मानवतावादाची ‘लाट’ उसळली होती, ती नेमकी कोणत्या उद्देशाने ? हाच खरा प्रश्न आहे. कोविड-19 या व्हायरसला चीनने जन्माला घालून संपूर्ण जगाला संकटात टाकले. या नव्या वादातून संपूर्ण जग (एकटे पाकिस्तान सोडून) चीनच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. अमेरिकेने…
-
हुश्शss… सुरू झाली एकदाची ‘हिरक महोत्सवी’ राज्य नाट्य स्पर्धा…!
असं म्हणतात की, कोणत्याही देशाची, राज्याची, प्रदेशाची, विभागाची, जातीची अथवा धर्माची समृद्धी ही तिथल्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरांमध्ये गणली जाते. म्हणूनच जगात भारतीय संस्कृती आणि परंपरेला सर्वोच्च स्थान आहे. याच संस्कृती-परंपरेत ‘नाटक’ हे अभिजात समजले जाते. महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे ते केवळ तिथल्या विकासाच्या घडामोडींमुळे नव्हे तर या राज्याच्या पायाच मुळात भाषा आणि संस्कृतीमूल्यांवर…
-
इंटरनॅशनल ‘वन डे’त कामगिरी बजावलेला पंच वाहनतळ सांभाळतोय…!
क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ असून इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असलेले क्रिकेट भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅन्ड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंकासह आता आखातातील देशातही खेळला जातो. भारतात क्रिकेटची सुरुवात १७९७ च्या सुमारास झालेले उल्लेख सापडतात. क्रिकेटमध्ये मैदानावर निर्णय देण्यासाठी दोन पंच (अंपायर) ठेवण्याची प्रथा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये १८७७ मध्ये एका कसोटी सामन्यावेळी सुरू झाली. कोसस्टिक आणि…
-
‘वुमन सेफ्टी जॅकेट’चा अविष्कार करणारी सोलापूरची अंकिता रोटे
एकट्या महिलेला गाठून तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या घटना आपल्या ‘अवती-भवती’ नेहमीच घडत असतात. घटना घडून गेल्यानंतर अत्याचाराविरोधात मोर्चा, उपोषण, आंदोलन, कँडल मार्च काढून ‘त्या’ अत्याचारपीडित महिलेला अथवा मुलीला न्यायाची वाट पहावी लागते. आपल्या ‘अवती-भवती’ घडणाऱ्या या घटना ऐकून-बघून शाळकरी वयापासूनच व्यथित होणाऱ्या सोलापूरच्या युवा अभियंता संशोधक अंकिता दादाराव रोटे हिने जवळपास तीन-चार…
-
‘प्रजासत्ताक दिन’ म्हणजे काय असतं रे भाऊ…?
भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या सार्वभौम देशाचा स्वातंत्र्य दिना इतकाच महत्वपूर्ण दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. या स्वतंत्र झालेल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली. अर्थात हे स्वतंत्र झालेले लोकराज्य चालविण्यासाठी स्वतंत्र संविधानाची आवश्यकता होती. याकरिता संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्यांची मसुदा समिती गठीत…